जेव्हा मन कोणाच्या तरी मनात गुंतत असते....त्या वेळेस त्याला जगाच विसरणं पडत ... अशा वेळेस त्या मनाची चुकी असते असे नाही त्या मनाला नवीन मनाशी जोडायच असते.. हेच तर प्रेम असते असेही म्हणतात..शुभ रात्र ...
तुझं माझं नातं, चॉकलेटासारखं गोड असावं, गोड आठवणींनी सजलेलं, हसतं, बहरतं फुलांसारखं असावं... प्रेमाचं हे गोडसर नातं, स्वप्नांच्या रस्त्यावर ...
No comments:
Post a Comment