Monday, 18 December 2017

मनाची भाषा

जेव्हा मन कोणाच्या तरी मनात गुंतत असते....त्या वेळेस त्याला जगाच विसरणं पडत ... अशा वेळेस त्या मनाची चुकी असते असे नाही त्या मनाला नवीन मनाशी जोडायच असते.. हेच तर प्रेम असते असेही म्हणतात..शुभ रात्र ...

No comments:

Post a Comment

People Eye Power

"Don't talk about or share your latest goals or plans with others.... People with a watchful eye can ruin your journey toward succe...