जगावं की मरावं
असे जगाचं कोड सोडवत स्वतःच कोड अपूर्ण राहिलं
आयुष्यात कोणाची साथ असावी की नाही हे त्या कोड्यात असतं
मनाची शांती खूपच महत्त्वाची त्यातच आयुष्य जगत असतो आपण सर्व.....
#mmvicharatilgosti.blogspot.com
मनाचे कुतूहल स्वामींच्या नावात, गुंतला हा जीव त्यांच्याच चरणात. हरपून भान सारे, मन झाले स्वामीमय, उरला न आता मनी, कसलाच भय-संशय. पाहतो जिथे...