Wednesday, 7 October 2020

आयुष्यातील मनाची शांती

जगावं की मरावं 

असे जगाचं कोड सोडवत स्वतःच कोड अपूर्ण राहिलं


आयुष्यात कोणाची साथ असावी की नाही हे त्या कोड्यात असतं


मनाची शांती खूपच महत्त्वाची त्यातच आयुष्य जगत असतो आपण सर्व.....

#mmvicharatilgosti.blogspot.com

No comments:

Post a Comment

आयुष्याचं पान

आयुष्याचं पान, दिवसासारखं रोज बदलते, बदलत्या रंगांतून, छायाचित्रे दाखवते... त्या बदलत्या आयुष्याला, आपण सामोरे जातो, स्वप्नांच्या गजरात, नवे...