जगावं की मरावं
असे जगाचं कोड सोडवत स्वतःच कोड अपूर्ण राहिलं
आयुष्यात कोणाची साथ असावी की नाही हे त्या कोड्यात असतं
मनाची शांती खूपच महत्त्वाची त्यातच आयुष्य जगत असतो आपण सर्व.....
#mmvicharatilgosti.blogspot.com
तुझ्या आठवणीत तुझ्या सहवासात जीवन आनंदमय जावं आणि त्यासाठी, तू आनंदी हवी नेहमी...
No comments:
Post a Comment