जगावं की मरावं
असे जगाचं कोड सोडवत स्वतःच कोड अपूर्ण राहिलं
आयुष्यात कोणाची साथ असावी की नाही हे त्या कोड्यात असतं
मनाची शांती खूपच महत्त्वाची त्यातच आयुष्य जगत असतो आपण सर्व.....
#mmvicharatilgosti.blogspot.com
आयुष्याची पायवाट गडद, अनंत धूसर, मनाची ओढ जगात भरली, थोडी जळती, थोडी हलकी. आशांचा कोंब, स्वप्नांची केसरी लाट, मनाच्या काठावर, गुंता जडला सहा...
No comments:
Post a Comment