Wednesday, 7 October 2020

आयुष्यातील मनाची शांती

जगावं की मरावं 

असे जगाचं कोड सोडवत स्वतःच कोड अपूर्ण राहिलं


आयुष्यात कोणाची साथ असावी की नाही हे त्या कोड्यात असतं


मनाची शांती खूपच महत्त्वाची त्यातच आयुष्य जगत असतो आपण सर्व.....

#mmvicharatilgosti.blogspot.com

No comments:

Post a Comment

तू आनंदी..

तुझ्या आठवणीत  तुझ्या सहवासात  जीवन आनंदमय जावं  आणि त्यासाठी, तू आनंदी हवी नेहमी...