जगावं की मरावं
असे जगाचं कोड सोडवत स्वतःच कोड अपूर्ण राहिलं
आयुष्यात कोणाची साथ असावी की नाही हे त्या कोड्यात असतं
मनाची शांती खूपच महत्त्वाची त्यातच आयुष्य जगत असतो आपण सर्व.....
#mmvicharatilgosti.blogspot.com
हर्षु.... आयुष्यात तू माझ्या आलीस न समज मला आयुष्याची आयुष्य काय असते हे समजलं मला तुझ्या प्रेमाच्या छायेत तुझ्याविना आयुष्य होतं अपूर्ण...
No comments:
Post a Comment