Wednesday, 7 October 2020

आयुष्यातील मनाची शांती

जगावं की मरावं 

असे जगाचं कोड सोडवत स्वतःच कोड अपूर्ण राहिलं


आयुष्यात कोणाची साथ असावी की नाही हे त्या कोड्यात असतं


मनाची शांती खूपच महत्त्वाची त्यातच आयुष्य जगत असतो आपण सर्व.....

#mmvicharatilgosti.blogspot.com

No comments:

Post a Comment

हर्षु

हर्षु.... आयुष्यात तू माझ्या आलीस  न समज मला आयुष्याची  आयुष्य काय असते  हे समजलं मला तुझ्या प्रेमाच्या छायेत  तुझ्याविना आयुष्य होतं अपूर्ण...