Thursday, 19 December 2019

मनाविरुद्ध

मनाविरुद्ध झाले की व्यक्ती चिडतो असे असले तरी काही लोकांना चिडचिड होत असते मग ते नेहमीच मनाविरुद्ध होत आहे म्हणूनच चिडचिड करतात का ?

असो पण जर प्रत्येक व्यक्तीने समोरील वातावरणाचा 
मनात नेहमीच आनंद निर्माण केला तर कधीच कोणीही चिडणार नाही;
तेंव्हाच जग कसे सुंदर आहे याचा अनुभव येईल.....

तू आणि आपलं नातं

तुझं माझं नातं, चॉकलेटासारखं गोड असावं, गोड आठवणींनी सजलेलं, हसतं, बहरतं फुलांसारखं असावं... प्रेमाचं हे गोडसर नातं, स्वप्नांच्या रस्त्यावर ...