असो पण जर प्रत्येक व्यक्तीने समोरील वातावरणाचा
मनात नेहमीच आनंद निर्माण केला तर कधीच कोणीही चिडणार नाही;
तेंव्हाच जग कसे सुंदर आहे याचा अनुभव येईल.....
हर्षु.... आयुष्यात तू माझ्या आलीस न समज मला आयुष्याची आयुष्य काय असते हे समजलं मला तुझ्या प्रेमाच्या छायेत तुझ्याविना आयुष्य होतं अपूर्ण...