असो पण जर प्रत्येक व्यक्तीने समोरील वातावरणाचा
मनात नेहमीच आनंद निर्माण केला तर कधीच कोणीही चिडणार नाही;
तेंव्हाच जग कसे सुंदर आहे याचा अनुभव येईल.....
आयुष्याची पायवाट गडद, अनंत धूसर, मनाची ओढ जगात भरली, थोडी जळती, थोडी हलकी. आशांचा कोंब, स्वप्नांची केसरी लाट, मनाच्या काठावर, गुंता जडला सहा...
No comments:
Post a Comment