Thursday, 19 December 2019

मनाविरुद्ध

मनाविरुद्ध झाले की व्यक्ती चिडतो असे असले तरी काही लोकांना चिडचिड होत असते मग ते नेहमीच मनाविरुद्ध होत आहे म्हणूनच चिडचिड करतात का ?

असो पण जर प्रत्येक व्यक्तीने समोरील वातावरणाचा 
मनात नेहमीच आनंद निर्माण केला तर कधीच कोणीही चिडणार नाही;
तेंव्हाच जग कसे सुंदर आहे याचा अनुभव येईल.....

No comments:

Post a Comment

स्वादिष्ट पदार्थ आणि स्वादिष्ट जीवन

स्वादिष्ट पदार्थांतील आनंदाचा क्षण,   मनाची होई गोड, विसरू देई संकटं.... तथापि जरा जागरूकतेचा घे हे ध्यास,   अतिसेवनाने होऊ शकतो आयुष्यास त्...