Thursday, 19 December 2019

मनाविरुद्ध

मनाविरुद्ध झाले की व्यक्ती चिडतो असे असले तरी काही लोकांना चिडचिड होत असते मग ते नेहमीच मनाविरुद्ध होत आहे म्हणूनच चिडचिड करतात का ?

असो पण जर प्रत्येक व्यक्तीने समोरील वातावरणाचा 
मनात नेहमीच आनंद निर्माण केला तर कधीच कोणीही चिडणार नाही;
तेंव्हाच जग कसे सुंदर आहे याचा अनुभव येईल.....

No comments:

Post a Comment

एक प्रवास मनमोहक निसर्गात

निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाच्या हिरवळीत मन आपलं गुंतून गेलं... दृश्य पाहून मन मोहून गेलं... त्या हिरवळीत आकाशात थोडंसं धुकं, आणि थोडंसं क...