Wednesday, 17 September 2025

Rahasymay Gost Ayushyachi

जीवनातील एक रहस्यमय गोष्ट ती म्हणजे आपले आरोग्याची काळजी घेणे....

आपण काय खातो, काय पितो हे खूप महत्वाचे...

आपण पौष्टीक खाणे ही जीवन नाही करत 

आपण पाव वडा, वडापाव, पिझ्झा, बर्गर, जास्त कॅलरी, जास्त carbs, नशा असलेलं पेय, coke हे मनाचे चोचले असलेले पदार्थ याची जीवनशैली स्वीकारतो....

जीवनतील खरा आनंद शोधावा तर तो या सुष्टी ने तयार केलेल्या प्राणवायू मध्ये, योगासन मध्ये 

आयुष्य असेच आहे 

आपण खूप ताण, खूप प्रेशर आहे म्हणून या मनाला अल्कोहल देतो आणि तात्पुरता का होईना शांत करतो 

पण याच मनाला तुम्ही शुद्ध ऑक्सिजन पूरवला, शरीराला घामात काढले तर हे मन अधिक शांत होईल....

मनाची व्याख्या आपण लिहिली तर अधिक चांगली, समोरील व्यक्ती च बघून आपण आपली जीवनशैली बिघडून स्वतःला धोक्यात का टाकायचं....

आपला आहार, आपलं वर्तणूक, आपलं कर्म, आपलं शरीर, आपला परिवार, आपले मित्र हेच आपलं आयुष्य व आपलं जीवनशैली...

आजकाल आपण शाळेत शिकवलेले सुविचार विसरलोय 

*"आरोग्य हीच खरी संपत्ती"*

No comments:

Post a Comment

हर्षु

हर्षु.... आयुष्यात तू माझ्या आलीस  न समज मला आयुष्याची  आयुष्य काय असते  हे समजलं मला तुझ्या प्रेमाच्या छायेत  तुझ्याविना आयुष्य होतं अपूर्ण...