जगावं की मरावं
असे जगाचं कोड सोडवत स्वतःच कोड अपूर्ण राहिलं
आयुष्यात कोणाची साथ असावी की नाही हे त्या कोड्यात असतं
मनाची शांती खूपच महत्त्वाची त्यातच आयुष्य जगत असतो आपण सर्व.....
#mmvicharatilgosti.blogspot.com
वाचन असा छंद, मेंदूला मिळते जगण्याची उमेद...
नेहमी थोडे का होईना पण वाचा....
वाचनाने मनाला शांती व उत्साह मिळतो .....
वाचन थांबले की विचार थांबतात त्यानंतर निगेटिव्ह माईंडला सुरुवात ....
म्हणून नेहमीच थोडे का होईना...
Read and Read, always think Positive..
निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाच्या हिरवळीत मन आपलं गुंतून गेलं... दृश्य पाहून मन मोहून गेलं... त्या हिरवळीत आकाशात थोडंसं धुकं, आणि थोडंसं क...