Thursday, 3 May 2018

मनाचा निवांत क्षण

मनाला जेंव्हा एकांत हवे असते ,
तेंव्हा ते फक्त ईश्वराकडे जाणे पसंत करतात,
ईश्वर अशी एक मार्ग आहे,
जिथे मनाला सुखरूप मार्ग मिळतो,
मनाचा विश्वास असेल तर तो ईश्वरावर,
मन खचले की त्याला एकच मार्ग दिसतो तो म्हणजे ईश्वर....
ईश्वराच्या सानिध्यात मन असे रमत असते की त्या मनाला सर्व गोष्टींचा विसर पडतो व ते अधिक मजबूत होऊन नवीन कामाला सुरुवात करते!!!

mmvicharatilgosti.blogspot.in

No comments:

Post a Comment

तू आणि आपलं नातं

तुझं माझं नातं, चॉकलेटासारखं गोड असावं, गोड आठवणींनी सजलेलं, हसतं, बहरतं फुलांसारखं असावं... प्रेमाचं हे गोडसर नातं, स्वप्नांच्या रस्त्यावर ...