Thursday, 3 May 2018

मनाचा निवांत क्षण

मनाला जेंव्हा एकांत हवे असते ,
तेंव्हा ते फक्त ईश्वराकडे जाणे पसंत करतात,
ईश्वर अशी एक मार्ग आहे,
जिथे मनाला सुखरूप मार्ग मिळतो,
मनाचा विश्वास असेल तर तो ईश्वरावर,
मन खचले की त्याला एकच मार्ग दिसतो तो म्हणजे ईश्वर....
ईश्वराच्या सानिध्यात मन असे रमत असते की त्या मनाला सर्व गोष्टींचा विसर पडतो व ते अधिक मजबूत होऊन नवीन कामाला सुरुवात करते!!!

mmvicharatilgosti.blogspot.in

No comments:

Post a Comment

हर्षु

हर्षु.... आयुष्यात तू माझ्या आलीस  न समज मला आयुष्याची  आयुष्य काय असते  हे समजलं मला तुझ्या प्रेमाच्या छायेत  तुझ्याविना आयुष्य होतं अपूर्ण...