Sunday, 1 July 2018

विचारांची गुंतागुंत

वक्ती स्वातंत्र्य काय असते असे म्हटले की लोकांनी लोकांना जगू देणे म्हणजे वक्ती स्वातंत्र्य असे म्हणतात....
पण त्या प्रत्येक वक्तीच्या मनाला त्याच्याच मनामध्ये आनंद नसेल तर त्या मनाला बंदीस्त जगणं म्हणावे लागेल मग स्वातंत्र्य कुठे....
आपण आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपण नेहमीच काहीही मनामध्ये विचारांची गुंतागुंत न करता आनंदीमय जीवन जगावे....☺️

No comments:

Post a Comment

एक प्रवास मनमोहक निसर्गात

निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाच्या हिरवळीत मन आपलं गुंतून गेलं... दृश्य पाहून मन मोहून गेलं... त्या हिरवळीत आकाशात थोडंसं धुकं, आणि थोडंसं क...