अधिक विचारांच्या सानिध्यात राहिले की मन डिप्रेशनमध्ये जाते.....
असे निराशाजनक वातावरण निर्माण झाले की मनात चिडचिड निर्माण होत असते....
त्यासाठी मनात योग्य प्रमाणात विचार व ते विचार पोसिटीव्ही असायला हवे....….☺️
हर्षु.... आयुष्यात तू माझ्या आलीस न समज मला आयुष्याची आयुष्य काय असते हे समजलं मला तुझ्या प्रेमाच्या छायेत तुझ्याविना आयुष्य होतं अपूर्ण...
No comments:
Post a Comment