अधिक विचारांच्या सानिध्यात राहिले की मन डिप्रेशनमध्ये जाते.....
असे निराशाजनक वातावरण निर्माण झाले की मनात चिडचिड निर्माण होत असते....
त्यासाठी मनात योग्य प्रमाणात विचार व ते विचार पोसिटीव्ही असायला हवे....….☺️
तुझं माझं नातं, चॉकलेटासारखं गोड असावं, गोड आठवणींनी सजलेलं, हसतं, बहरतं फुलांसारखं असावं... प्रेमाचं हे गोडसर नातं, स्वप्नांच्या रस्त्यावर ...
No comments:
Post a Comment