अधिक विचारांच्या सानिध्यात राहिले की मन डिप्रेशनमध्ये जाते.....
असे निराशाजनक वातावरण निर्माण झाले की मनात चिडचिड निर्माण होत असते....
त्यासाठी मनात योग्य प्रमाणात विचार व ते विचार पोसिटीव्ही असायला हवे....….☺️
आयुष्यातील काही करायचं आणि निर्णय घेण्यासाठी स्वामींच नामस्मरण करायचं...
No comments:
Post a Comment