जगावं की मरावं
असे जगाचं कोड सोडवत स्वतःच कोड अपूर्ण राहिलं
आयुष्यात कोणाची साथ असावी की नाही हे त्या कोड्यात असतं
मनाची शांती खूपच महत्त्वाची त्यातच आयुष्य जगत असतो आपण सर्व.....
#mmvicharatilgosti.blogspot.com
आयुष्यातील काही करायचं आणि निर्णय घेण्यासाठी स्वामींच नामस्मरण करायचं...