काही लोकांना गरजेपेक्षा जास्त महत्व दिले की त्याचा आपल्या बरोबर वागण्याचा दृष्टीकोन बदलतो ,तो दृष्टीकोन positive व negative पण राहू शकतो. प्रत्येकाचा विचार करण्याची क्षमता... शुभ रात्र
हर्षु.... आयुष्यात तू माझ्या आलीस न समज मला आयुष्याची आयुष्य काय असते हे समजलं मला तुझ्या प्रेमाच्या छायेत तुझ्याविना आयुष्य होतं अपूर्ण...
No comments:
Post a Comment