Sunday, 1 July 2018

विचारांची गुंतागुंत

वक्ती स्वातंत्र्य काय असते असे म्हटले की लोकांनी लोकांना जगू देणे म्हणजे वक्ती स्वातंत्र्य असे म्हणतात....
पण त्या प्रत्येक वक्तीच्या मनाला त्याच्याच मनामध्ये आनंद नसेल तर त्या मनाला बंदीस्त जगणं म्हणावे लागेल मग स्वातंत्र्य कुठे....
आपण आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपण नेहमीच काहीही मनामध्ये विचारांची गुंतागुंत न करता आनंदीमय जीवन जगावे....☺️

No comments:

Post a Comment

People Eye Power

"Don't talk about or share your latest goals or plans with others.... People with a watchful eye can ruin your journey toward succe...