Friday, 23 August 2019

समाधान मानावे फक्त

माणसाचं मन कधी भरत नसते
त्याला नेहमीच हे हवे ते हवे असेच वाटत असते
जे नाही मिळालं त्याला तो कमनशिबी समजतो व देवाला दोष देतो

पण जे मिळते त्याला त्याची काहीच फरक पडत नसतो

म्हणून जे मिळत आहे त्यात समाधान मानावे व जे मिळवायचं आहे त्यासाठी मेहनत करावी...

No comments:

Post a Comment

swamimay

मनाचे कुतूहल स्वामींच्या नावात, गुंतला हा जीव त्यांच्याच चरणात. ​हरपून भान सारे, मन झाले स्वामीमय, उरला न आता मनी, कसलाच भय-संशय. पाहतो जिथे...