कधी कधी मन हे चमचमीत पदार्थ बघून खूपच खायला हवे असे वाटते,
पण हेच मन खाल्यानंतर बोलते का खाले हे एवढे....
मन असेच असते त्याला कधीही काहिही सुचते जे जवळ असेल त्यालाच हो हो म्हणते...
हर्षु.... आयुष्यात तू माझ्या आलीस न समज मला आयुष्याची आयुष्य काय असते हे समजलं मला तुझ्या प्रेमाच्या छायेत तुझ्याविना आयुष्य होतं अपूर्ण...
No comments:
Post a Comment