कधी कधी मन हे चमचमीत पदार्थ बघून खूपच खायला हवे असे वाटते,
पण हेच मन खाल्यानंतर बोलते का खाले हे एवढे....
मन असेच असते त्याला कधीही काहिही सुचते जे जवळ असेल त्यालाच हो हो म्हणते...
आयुष्याची पायवाट गडद, अनंत धूसर, मनाची ओढ जगात भरली, थोडी जळती, थोडी हलकी. आशांचा कोंब, स्वप्नांची केसरी लाट, मनाच्या काठावर, गुंता जडला सहा...
No comments:
Post a Comment