कधी कधी मन हे चमचमीत पदार्थ बघून खूपच खायला हवे असे वाटते,
पण हेच मन खाल्यानंतर बोलते का खाले हे एवढे....
मन असेच असते त्याला कधीही काहिही सुचते जे जवळ असेल त्यालाच हो हो म्हणते...
मनाचे कुतूहल स्वामींच्या नावात, गुंतला हा जीव त्यांच्याच चरणात. हरपून भान सारे, मन झाले स्वामीमय, उरला न आता मनी, कसलाच भय-संशय. पाहतो जिथे...
No comments:
Post a Comment