पण समज नसलेलं आपण कधी ऐकलं नाही...
जेव्हा ती गोष्टी आपल्या सोबत घडतात...
तेव्हा आपल्याला त्याच महत्व कळतं.....
आयुष्याची पायवाट गडद, अनंत धूसर, मनाची ओढ जगात भरली, थोडी जळती, थोडी हलकी. आशांचा कोंब, स्वप्नांची केसरी लाट, मनाच्या काठावर, गुंता जडला सहा...
No comments:
Post a Comment