व्यक्तीला प्रत्येक गोष्टीला समान वेळ देणे गरजेचं...
कधी कधी समान वेळ नाही दिला तर,
जीवनात असंतुलन येतात...
ती नात्यामध्ये, करिअरमध्ये, आरोग्यामध्ये आणि बरंच काही...
आपले दिवसातील 24 तासाचे योग्य मापन करणे गरजेचं.....
हर्षु.... आयुष्यात तू माझ्या आलीस न समज मला आयुष्याची आयुष्य काय असते हे समजलं मला तुझ्या प्रेमाच्या छायेत तुझ्याविना आयुष्य होतं अपूर्ण...
No comments:
Post a Comment