व्यक्तीला प्रत्येक गोष्टीला समान वेळ देणे गरजेचं...
कधी कधी समान वेळ नाही दिला तर,
जीवनात असंतुलन येतात...
ती नात्यामध्ये, करिअरमध्ये, आरोग्यामध्ये आणि बरंच काही...
आपले दिवसातील 24 तासाचे योग्य मापन करणे गरजेचं.....
आयुष्यातील काही करायचं आणि निर्णय घेण्यासाठी स्वामींच नामस्मरण करायचं...