Thursday, 26 April 2018

बोलण्याची घाई फक्त

काही लोक खूप घाईघाईने बोलतात व ते समोरच्या व्यक्तीला समजत पण नाही,अशी लोक खूप कमी असतात...
असे म्हणतात की अश्या वक्तींना खूप घाई असते प्रत्येक कामात त्यांना लगेच ती गोष्ट संपून दुसरे सुरू करण्याची घाई...
अन घाई असताना पण ती थोडी आळशीपणा बाळगतात पण बोलताना कधीच आळशीपणा नसतो लवकर बोलून ते बोलणे पूर्ण करण्यासाठी;
असे पण म्हणतात की ही कितीही हुशार असली तरी आळशीपणामुळे आहे तिथेच राहतात.

No comments:

Post a Comment

swamimay

मनाचे कुतूहल स्वामींच्या नावात, गुंतला हा जीव त्यांच्याच चरणात. ​हरपून भान सारे, मन झाले स्वामीमय, उरला न आता मनी, कसलाच भय-संशय. पाहतो जिथे...