व्यक्तीनं व्यक्ती बरोबर नात्याला जपायला हवे पण त्यावर जास्त विचारविनिमय नको , विचारविनिमय फक्त आपल्या गरजा भागविण्यासाठी लागलेल्या गोष्टी वर हवा जसे आपले येणारे भविष्य अधिक चांगले कसे होईल यावर...
आयुष्याचं पान, दिवसासारखं रोज बदलते, बदलत्या रंगांतून, छायाचित्रे दाखवते... त्या बदलत्या आयुष्याला, आपण सामोरे जातो, स्वप्नांच्या गजरात, नवे...
No comments:
Post a Comment