Saturday, 21 April 2018

नाते

व्यक्तीनं व्यक्ती बरोबर नात्याला जपायला हवे पण त्यावर जास्त विचारविनिमय नको , विचारविनिमय फक्त आपल्या गरजा भागविण्यासाठी लागलेल्या गोष्टी वर हवा जसे आपले येणारे भविष्य अधिक चांगले कसे होईल यावर...

No comments:

Post a Comment

swamimay

मनाचे कुतूहल स्वामींच्या नावात, गुंतला हा जीव त्यांच्याच चरणात. ​हरपून भान सारे, मन झाले स्वामीमय, उरला न आता मनी, कसलाच भय-संशय. पाहतो जिथे...