व्यक्तीनं व्यक्ती बरोबर नात्याला जपायला हवे पण त्यावर जास्त विचारविनिमय नको , विचारविनिमय फक्त आपल्या गरजा भागविण्यासाठी लागलेल्या गोष्टी वर हवा जसे आपले येणारे भविष्य अधिक चांगले कसे होईल यावर...
हर्षु.... आयुष्यात तू माझ्या आलीस न समज मला आयुष्याची आयुष्य काय असते हे समजलं मला तुझ्या प्रेमाच्या छायेत तुझ्याविना आयुष्य होतं अपूर्ण...
No comments:
Post a Comment