Monday, 2 April 2018

मनाची गुंता

जेव्हा कुठे तरी मन अडकते जसे फॅमिली, मित्रपरिवार, नातेवाईक याच्या बरोबर तर त्या मनाला तो गुंता सोडणे अवघड होते, ते हृदय फक्त आपली बाजू मांडून मोकळे होते पण मन कधीच मोकळे होत नाही..

No comments:

Post a Comment

तू आनंदी..

तुझ्या आठवणीत  तुझ्या सहवासात  जीवन आनंदमय जावं  आणि त्यासाठी, तू आनंदी हवी नेहमी...