जेव्हा कुठे तरी मन अडकते जसे फॅमिली, मित्रपरिवार, नातेवाईक याच्या बरोबर तर त्या मनाला तो गुंता सोडणे अवघड होते, ते हृदय फक्त आपली बाजू मांडून मोकळे होते पण मन कधीच मोकळे होत नाही..
हर्षु.... आयुष्यात तू माझ्या आलीस न समज मला आयुष्याची आयुष्य काय असते हे समजलं मला तुझ्या प्रेमाच्या छायेत तुझ्याविना आयुष्य होतं अपूर्ण...
No comments:
Post a Comment